ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
यवतमाळ जिल्ह्यात सौर उर्जेव्दारे पाणी पुरवठा
विंधन विहिरीला (हॅन्डपंप) सौर उर्जेवर जोडून पाणी पुरवठ्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.
यवतमाळ जिल्हा
बेरारच्या हस्तांतारानंतर त्याचे पूर्व व पश्चिम बेरार अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्यात येवून प्रत्येकी अमरावती व अकोला अशी मुख्यालये करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्याच्या तूरडाळीने गाठली मुंबई
आदिवासी, अत्यंत मागासलेला व दुर्गम जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहले जाते.
यवतमाळ जिल्हा - पर्यटन
दिग्रस मधील घंटी बाबाची यात्रा व वणी येथील श्री रंगनाथ स्वामी यांची यात्रा ह्या दोन यात्रा जिल्हातील महत्वाच्या म्हणता येतील.
यवतमाळ शहर
महाराष्ट्रातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८९,०७३ (१९८१). याचे मूळ नाव ‘यवत’किंवा ‘यवते’ असावे आणि त्याला माळ (टेकडी किंवा मैदान) किंवा महाल (परगण्याचे मुख्य नगर) हा प्रत्यय जोडला जाऊन यवतमाळ हे नाव बनलेअसावे.
विदर्भ भटकंती : यवतमाळ जिल्हा
बालाघाटच्या गर्द डोंगररांगा यांनी समृद्ध 'पठाराचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्यांचे खळाळते पाणी लाभलेल्या यवतमाळ जिल्हाकडे ! ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता.
निराधारांना एसएमएसचा आधार
लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे अनुदान बँक खात्यात जमा झाल्याची माहिती देणा-या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नुकताच करण्यात आला.
ऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग
विदर्भात शेतीत उतरणारी नवी पिढी संख्येने कमी असली तरी नावीन्यपूर्ण प्रयत्नांमधून आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.
बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग
यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे.
मातीतून मोती
आत्मविश्वास, कठोर परिश्रम व तंत्रज्ञानाच्या जोरावर मातीतून मोती पिकविण्याची किमया व्याहाळी येथील युवा शेतकऱ्यांने साकार केली आहे.
शेतीपूरक व्यवसायातून नफा
विविधांगी शेती व त्याला दुग्ध व्यवसायाची जोड देत एकाच प्रकारच्या शेतीतील जोखीम कमी करून शेती अधिकाधिक फायदेशीर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सुधारित तंत्रातून दुग्घव्यवसाय
जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात उत्तरवार यांनी जपली प्रयोगशीलता
यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर आहे. मात्र याच जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथील शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळ, मोसंबी सारख्या व्यवसायिक पीकपद्धतीतून आर्थिक वहिवाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे.
जांब गाव दुध प्रक्रीयाने झाला स्वयंपूर्ण
यवतमाळ पासून १२ कि.मी. अंतरावर वसलेलं ३ooo लोकसंख्येच जांब हे संपूर्ण जंगलाने वेढलेलं गाव. या गावात चारा व पशुपधनाची संख्या सर्वाधिक असून येथे दुध व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या लक्षणिय आहे.
धान्य सफाई केंद्रामुळे उत्पादनाला चांगला बाजारभाव
यवतमाळ जिल्ह्यात तूर, सोयाबीन, चना व गवाचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र शेतक-यांव्जा बाजारपेठेत आपले उत्पादन प्रभावीरित्या पोहचून द्योग्य भाव पदरात पाडून येण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते
पशुधन व्यवसायामुळे आदिवासी पाड्यामध्ये भरभराट
यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी हे बहुतांश कोरडवाहु शेती करतात.
English to Hindi Transliterate