ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भूजलात विषारी अंश
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय भूजल मंडळ’ या संस्थेकडून (The Central Ground Water Board) देशभरातील विविध जिल्ह्यांमधील भूजल नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले.
भूजल आणि वराहमिहीर
पावसाचा थेंब न् थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे.
भूजल पुनर्भरण काळाची गरज
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 80 टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा हा भूजलाद्वारे भागविला जातो
भूजल पुनर्भरण
पर्जन्यजलसंर्वधन आणि भूजल-पुनर्चक्रणाद्वारे पिण्याचे पाणी मिळवणे
भूज
भूज : गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भूतपूर्व कच्छ संस्थानची राजधानी. लोकसंख्या ६९,७३० (१९८१). हे अहमदाबादच्या पश्चिमेस सु. ३०४ किमी. कच्छच्या रणात वसलेले आहे. हे इतिहासप्रसिद्ध शहर पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-भूज या लोहमार्गाचे अंतिम स्थानक असून रस्त्यांनी गुजरातमधील इतर शहरांशी जोडलेले आहे. येथे विमानतळही आहे.
ओळख भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती.
जलयुक्त शिवार अभियानाचा परिणाम ; भूजल पातळीत वाढ
राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
जलयुक्त शिवारच्या यशानं वाढली भूजल पातळी...
टंचाईच्या झळांनी धास्तावलेल्या जिल्ह्याला मिळाला आधार
जलसाठ्यांचे रक्षण भूजलासाठी
भूजल उपसा वाढल्याने भूजल पातळी खालावली आहे. नाना प्रकारे मनुष्य पाण्याच्या शोधात भूगर्भात खोल-खोल शिरू लागला आहे.
जलसेवक: लोकसहभागाद्वारे भूजल व्यवस्थापनातील अनाकलनीयतेचे निवारण
समर्थ जनसमुदाय व पारिस्थितीकी निर्मितीच्या दिशेकडे वाटचाल
आतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
करा भूजल पुनर्भरण
भूजल पुनर्भरणाच्या पद्धती सरकारी योजनांद्वारे गावपातळीवर, संघटितरीत्या व वैयक्तिकरीत्याही राबविता येतात.
गवते लावण्याची आवश्यकता
वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल
भूगर्भातील पाणीसाठ्याचा आधार
भूगर्भातील पाणीसाठे पूर्णपणे लुप्त झाले, तर भविष्यात येणाऱ्या दुष्काळाची तीव्रता वाढत जाईल. मनुष्यप्राण्यासह इतर सर्व जीवसृष्टीचे रक्षण करणे दिवसेंदिवस अवघड होईल.
शाश्वत विकास नियोजन – नारायणपूरच्या महिलांचा मार्ग
नारायणपूरमधील तलावाच्या (जोहड़) काठावर उभे राहिलेल्या व्यक्तीला तो काठोकाठ भरलेला दिसतो
भूस्तररचनेनुसार जलसंधारण
जलसंधारणाची कामे हाती घेण्यापूर्वी त्या भागाचा भूस्तराचा अभ्यास, भूजलशास्त्रीय विस्तृत नकाशा तयार करण्याचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.
पाण्याच्या पुनर्वापराबरोबरच भूजल पुनर्भरण आवश्यक !
भूजल ही नैसर्गिक साधन संपत्ती असून भूगर्भातील त्याची उपलब्धता मर्यादीत स्वरुपाची आहे. भूजलाचा उपसा काळजीपूर्वक होत नसल्याने त्याचा भूजलाच्या साठ्यावर प्रतिकुल परिणाम होत आहे.
English to Hindi Transliterate