शेतकरयांना समृद्ध करणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे त्यात सर्वात महत्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय.