पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाचे महत्त्व अधोरेखित आहेत. हे नव्याने सांगणे नको. सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हवामानातील बदल आणि वैश्विक उष्णतेत होणारी वाढ या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार मंथन होत आहे.
एप्रिल महिना सुरु झाला कि निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे आकाशातील वीज. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिला आपण थांबवू शकत नाही, किंबहुना ती न घडल्यास त्रास पण होऊ शकतो. विजा का चमकतात… चमकण्याचे काय फायदे याविषयी जाणून घेऊया या लेखातून.
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक शाखा
लागवडी योग्य झाडांची माहिती.
देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही.
निसर्गचक्रात वृक्षसंपदेला महत्वाचे स्थान आहे. अशा या वृक्षसंपदेचे महात्म्य भारताच्या सर्वच प्राचीन संस्कृतींमधून वर्णन केल्याचे दिसून येते.
सध्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये लिथियम बॅटरींचा वापर होतो. या बॅटरीमुळे जलस्रोत आणि पर्यावरणामध्ये प्रदूषणाची समस्या वाढत आहे. .
बोरवडे ते फराकटेवाडी या मार्गाने जाताना सुमारे अर्ध्या किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार तसेच फळाफुलांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटांमुळे गजबजलेली असंख्य झाडे प्रवाशांचे हमखास लक्ष वेधून घेतात.
संयुक्त राष्ट्र संघाने ‘जैविक विविधता दिवस’ साजरा करण्याची घोषणा 21 ऑक्टोबर, 2013 रोजी केली होती. त्यानुसार संपूर्ण जगात हा दिवस साजरा करण्यात येतो. 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस
हो...आता विचार करण्याची वेळ आली आहे, नव्हेतर वेळीच प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाजी गरज बनली आहे.