ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
फळे, भाज्यांची टिकवणक्षमता वाढवा
सूर्यप्रकाशात वाळविणे आणि यांत्रिक निर्जलीकरणाने फळे, भाजीपाल्यातील पाणी कमी करता येते.
फळे
आंबा, केळी, द्राक्षे, संत्र, कलिंगड, नारळ, पपई, डाळींब, नासपती, सीताफळ हि फळ पिके आहेत. सर्व माणसांसाठी जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे फळे उपयुक्त आहेत. फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागल्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे.
फळे, धान्याच्या गुणवत्तेसाठी पालाश महत्त्वाचे...
पिकामध्ये प्रत सुधारण्याच्या दृष्टीने पालाश महत्त्वाचे आहे. फळांचा आकार वाढविणे, रंग आकर्षक करणे, टिकवणक्षमता वाढविण्यासाठी पालाश हा घटक महत्त्वाचा आहे.
फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगातून वाढवा नफा
भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्यांचा साठवणुकीचा कालावधी वाढवून त्यांचे मूल्यवर्धन करता येते. प्रक्रिया उद्योगाला व्यावसायिक स्वरूप देऊन त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते.
कृषिमाल उत्पादन व विपणनातील आव्हाने (द्राक्ष व इतर ताजी फळे )
भारत हा कृषिप्रधान देश आहे तर महाराष्ट्र देखील कृषिप्रधान राज्य आहे. कारण देशातील ७० टक्के तर राज्यातील ५५ टक्क्यांहून लोकसंख्या ही त्यांच्या चरितार्थासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे.
आंबा फळे कशी पिकवावीत...
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो.
आंब्यामध्ये नियमित फळे
या विभागात आंब्याच्या झाडाला अनियमित फळे का येतात याची कारणे आणि ते नियमित करण्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती दिली आहे.
कोकमाची फळे
झाडाला सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश किंवा चांगला प्रकाश मिळायला हवा. प्रकाश जर व्यवस्थित मिळाला नाही, तर झाड उंच वाढते.
झाडावर लवकर पिकवा कोकमाची फळे
फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल - मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात.
समतोल व संतुलीत आहाराची गरज
आपल्या शरीराची क्षमता व आवडी निवडी लक्षात घेऊन आपला आहार हा समतोल व संतुलीत असणे गरजेचे आहे.
सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)
वैभवनं ग्रामीण भारताची गरज लक्षात घेऊन संशोधन केले. कारण वैभवने सोलर कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण तयार केले .
व्यवस्थापन डाळिंबाच्या आंबिया बहराचे...
मृग बहरात किडी व रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो, त्यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हस्त बहर पावसाळ्याच्या शेवटी येत असल्यामुळे बऱ्याच बागांना पुरेसा ताण बसत नाही.
पंधरवड्याचा डाळिंब सल्ला
मृग बहर ः बागेला 15 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. बाग तणमुक्त ठेवावी. बागेतील पानफुटवे काढत राहावे.
निर्यातक्षम फुले,फळे व भाजीपाला उत्पादन
भारत हा कृषिप्रधान देश असून, जगाला लागणा-या सर्व कृषिमालाचे उत्पादन भारतात होत असून १७० देशांना विविध प्रकारचा कृषिमाल निर्यात केला जातो.
चिंचांचा उपयोग व उत्पन्न
चिंचकुळात एकूण २४ उपजाती आहेत. चिंच हा मुळ आफ्रिकेतला वृक्ष आहे. आशिया व अमेरिकेत पसरला आहे.
डाळिंबावरील रोगांचे नियंत्रण
डाळिंबाचर मृग बहार आणि आंबे बहार या दोन्ही हंगामांमध्ये बुरशीजन्य रोग आढळतात. डाळिंबाची फळे व पाने अशा दोन्ही ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव होतो.
डाळींब पिकासाठी संजीवके
डाळिंब पिकासाठी उपयुक्त संजीवकांची माहिती यामध्ये दिली आहे.
'टर्मिनल मार्केट' संकल्पना
फळे भाजापीला यासारख्या नाशवंत फलोत्पादनाचे काढणीपश्चात 30-40 टक्के नुकसान होत आहे.
प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेज
फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्थांकडे प्रिकुलींग व कोल्ड स्टोरेजेस उभे करुन तापमान व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास कृषि पणन मंडळाने सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले आहे.
आभाळ
फळे व तेल उत्तेजक, मूत्रल, जंतुनाशक, वायुनाशी असून परमा, कटिवात, शोफ (सूज) व पोटशूल (पोटात होणाऱ्या वेदना) इत्यादींवर देतात;
मोसंबीच्या झाडाला द्या योग्य प्रकारे ताण
फळे घेण्यापूर्वी मोसंबीच्या झाडाची चांगली व जोमदार वाढ झालेली असावी. झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी.
English to Hindi Transliterate