बळीराजा-राणीचं चांगभलं : शेतीचे अर्थशास्त्र
‘इंडिया शायनिंग’मध्ये ग्रामीण भागाला अस्तित्व नाही. दारिद्य्र, बेकारीला कंटाळून ग्रामीण जनता शहराकडे धाव घेते. मात्र ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली तर शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सुटतील, यावर लेखकाने सुचवलेले काही उपाय.