ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऋतुचक्रातील बदलात आरोग्य!
निसर्गात ऋतुचक्रामुळे घडून येणारे बदल मनाला आल्हाददायक वाटले तरी त्याचा अनेक वेळा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी खोकल्यासारखे आजार होतात.
ऋतु
पृथ्वीच्या पृष्ठभागास व वातावरणास सूर्यापासून मिळणार्या ऊर्जेत फेरफार होत असल्यामुळे ऋतू निर्माण होतात.
ऋतुजैविकी
हवामातील ऋतुकालिक बदल आणि इतर काही कारणे यांच्या अनुषंगाने निसर्गात ज्या काही पुनरावर्ती जैव घटना घडून येते असतात, त्यांच्या अभ्यासाला ऋतुजैविकी म्हणतात.
ऋतुनिवृत्ति
ऋतुनिवृत्ति प्राकृत (स्वाभाविक) मासिक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती असे म्हणतता. ऋतुप्राप्तीप्रमाणेच ऋतुनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील संक्रमण काल असतो. साधारणतः वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी मासिक पाळी बंद होते.
ऋतुस्तर
मातीचा किंवा बारीक गाळाचा सापेक्षतः अधिक भरड कणी व अधिक जाडीचा थर आणि सापेक्षतः बारीक कणी व कमी जाडीचा थर नियमितपणे एकाआड एक रचिले जाऊन तयार झालेला स्तरित खडक.
ऋतुस्राव व ऋतुविकार
गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्राव होतो त्याला ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. ऋतुस्राव हे स्त्री वयात आल्ये व तिची जननेंद्रिय कार्यक्षण झाल्याचे प्रमुख लक्षण आहे.
वर्षा ऋतु – गर्भसंस्कार
प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो.
मासिक पाळी
ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते.
English to Hindi Transliterate