राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान (NULM) भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्य्र निर्मूलन मंत्रालयाने (MHUPA), 23 सप्टेंबर, 2013 मध्ये सुरू केली
नागरी भागातील जनतेला अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन नगरपलिका क्षेत्रासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देत असते.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया (MoHUPA) द्वारे सुरू करण्यात आला.
झोपडपट्टीमुक्त शहरे करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने 142 शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.