दुर्गम भागातील खेड्यांच्या विद्युतीकरणाच्या कार्यक्रमाचा (RVE) मुख्य उद्देश आहे जनगणनेमध्ये समाविष्ट दुर्गम भागातील खेड्यापाड्यांपर्यंत, अपारंपारिक मार्गांनी वीज पोहोचवणे – उदा. सौरऊर्जा, छोटे जलविद्युत प्रकल्प, बायोमास, पवनऊर्जा, हायब्रीड (मिश्र) प्रकल्प इ. जनगणनेमध्ये समाविष्ट दुर्गम भागातील खेड्यापाड्यांकडे लक्ष दिल्याने देशाच्या अत्यंत मागासलेल्या भागतदेखील वीज आणि विजेपासून होणारे फायदे पोहोचवता येतील.
कार्यक्रमाच्या व्याप्तीमध्ये खालील बाबींचा समावेश आहे
मंत्रालयाद्वारे पुनर्वापरयोग्य ऊर्जेसंबंधीच्या प्रकल्पांना व उपकरणांना त्याच्या किमतीच्या 90% पर्यंत अनुदान दिले जाते – अर्थात काही पूर्वनिश्चित मर्यादांपर्यंत. ह्याखेरीज इतर प्रकारचा आधार तसेच सेवाशुल्कही ह्याची अंमलबजावणी करणार्या राज्यपातळीवरील एजन्सीजना दिले जाते.
स्रोत : http://mnre.gov.in/
अंतिम सुधारित : 12/16/2019
एखाद्या खेड्याच्या राजस्व सीमेमध्ये, कोणत्याही कार...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...
ऊर्जे विषयीच्या बातम्या
देशभरात निर्माण होणा-या वीजेच्या उत्पादनापैकी २०% ...