|
ग्रामीण शाळेतील मुलं शहरी भागातल्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे चुटूचुटू बोलत नाहीत. यामध्ये मुख्य अडसर असतो तो भाषेचा ! ग्रामीण भागातील मुलांच्या बोलण्यात बोली भाषेचा वापर जास्त होत असल्याने भाषिक न्युनगंडाने पछाडलेली मुलं अशा शाळांमध्ये दिसतात. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या भिंती उभ्या राहतात. मुलांना त्यांच्या मनातलं शिक्षकांना सांगता येत नाही आणि मुलांच्या मनात काय चाललय, हे शिक्षकांना ओळखता येत नाही. त्यामुळे ही मुलं लाजरी-बुजरी आणि अबोल होतात.
स्त्रोत : महान्यूज |
अंतिम सुधारित : 12/19/2019
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व ...
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जि.प. शिक्षकांचा स...
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या...
बीड जिल्ह्यातील जरेवाडी या ऊसतोडणी मजुरांच्या गावा...