वेबसाईट : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) अन्वये 23 मार्च, 1984 रोजी झाली. कृषी पणन मंडळ हे राज्यातील कृषी मालाच्या पणन व्यवस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्रात पणन मंडळान विविध कार्ये केली आहेत. कृषी पणन मंडळाने राज्यातील पणन व्यवस्थेत अद्ययावतपणा बरोबरच सुसुत्रता आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.
स्त्रोत : महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/23/2020
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...