सीएससी सशक्त केली जातील व सध्या सुरु असलेल्या सुमारे १३५,००० केंद्रांवरून ही संख्या २५०,००० लाखांपर्यंत वाढविली जाईल, म्हणजेच प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये एक सीएससी असेल. सीएससी सरकारी व व्यावसायिक सेवा देण्यासाठी उपयुक्त व विविध कार्य करणारी अंतिम केंद्रे बनविली जातील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डीईआयटीवाय हा प्रमुख विभाग असेल.
एकूण १५०,००० टपाल कार्यालये बहु-सेवा केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेसाठी टपाल विभाग हा प्रमुख विभाग असेल.
स्त्रोत : डिजिटल इंडिया कार्यक्रम, भारत सरकार
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 10/7/2020